केंद्र सरकारच्या 5 योजना; महिला, शेतकरी, व्यवसाय आणि कामगार यांना लाभ मिळतो | 5 Schemes Of Government
5 Schemes Of Government मोदी सरकारच्या 11 वर्षांत सुरू झालेल्या योजनांनी कोट्यवधी लोकांच्या जीवनात क्रांती घडवली आहे. पीएम किसान, पीएम आवास, आयुष्मान भारत यांसारख्या प्रमुख योजनांचा समाजावर खोल परिणाम झाला आहे. या योजना आत्मनिर्भर भारताची पायाभरणी करत आहेत. 5 Schemes Of Government पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आपल्या कार्यकाळातील 11 वर्षांत अनेक दूरदृष्टीपूर्ण … Read more