शेतकरी, महिला, नागरिक सर्वांचे रेशन बंद होणार, शासनाचा निर्णय, 31 मार्च पर्यंत हे काम करा, | Free ration scheme in Maharashtra
Free ration scheme in Maharashtra 31 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची ई- केवायसी कारवाई पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास शेतकरी, महिला व इतर नागरिकांचे रेशन बंद होऊ होणार आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने निर्णय जारी केला आहे. त्यामुळे लवकरार लवकर Ekyc करून घेणे आवश्यक आहे. ई-केवायसी म्हणजे तुमच्या रेशनकार्ड वर असलेल्या सदस्यांची ओळख … Read more