शासन GR ; विहीर खोदण्यासाठी राज्य सरकार कडून 2.5 लाख रुपये अनुदान, अर्ज सुरु | Vihir anudan yojana 2025 Last Date
Vihir anudan yojana 2025 Last Date शेतीसाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाणी उपलब्ध नसल्यास शेतीत चांगले उत्पादन घेणे कठीण होते. महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीर … Read more